वास्तव



*पैसे असुन साधं राहीलं तर भिकारडा म्हणतात..पैसा ब-यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात..सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात ..कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात ....दानधर्म नाही केला तर कंजुष मारवाडी..भरपुर दानधर्म केला तर दोन नंबर पैसे असणार असं म्हणतात ...बायकोचं ऐकलं तर बैल...नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात..तब्बेत चांगली तर फुकटंच खाऊन सुटलाय म्हणतात ...तब्बेत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात .....सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही धंदा नाही...नाही गेलं तर माणुसकी नाही म्हणतात .....हे सगळे लोक असतात...लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात..
आपण आपलं काम करायचं....याचाच अर्थ "ऐकावे जनाचे , करावे मनाचे..लोक पायी चालु देत नाहीत...अन गाढवावर बसु देत नाहीत...शेवटी आपण ठरवायचं ...जीवन कसं जगायचं.,,हसत हसत की रडत रडत........"*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾ललित लेख :- स्ञी

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◾विशेष लेख :- प्रतिसृष्टी निर्माण करणारे दोन देवदुत पती पत्नी !