जिवन विचार - 29

मानवी जीवन हा विश्वजीवनाचा एक अंश आहे.
"सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला हीच सर्वश्रेष्ठ कला आहे."

मानवी जीवन म्हणजे कर्मच. प्रत्येक कर्माचे एक औचित्य असते. तत्पूर्वक ते केले तर त्यातून सौंदर्य निर्माण होते. या कर्मातून सौंदर्य निर्माण व्हावे असे वाटत असेल तर ते कर्म ईश्वरपूजा समजून केले पाहिजे. *(कर्मे ईशू भजावा.)* ते कर्म ईश्वराचे आवडते झाले पाहिजे.ईश्वराचा  प्रशस्तीचा हात  कर्माचा पाठीवर फिरला की त्यातून सौंदर्य प्रगट होते.
कर्माने व्यक्तीची आणि समाजाची धारणा होते आणि चित्ताची शुध्दी होते.
म्हणूनच शिक्षणतज्ञ *स्टँनले हाँल* ने म्हणले आहे
*"The hand is a potant instrument in opening the intellect as well as in training sense and will".*
         त्यामुळे कर्म हे जीवन-- विकासाचे एकमेव साधन यापूढे होणार आहे.
===================

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾कविता :- मीच माझा रक्षक

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

◼️ कविता :- खेळ मांडला | मराठीचे शिलेदार कविता समूह

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती