जिवन यशस्वी कधी होते -- जिवन विचार - 46

जीवन यशस्वी केव्हा होते ?
अमेरिकेतील थोर तत्त्वज्ञ इमर्सन म्हणतो, " आपल्या मनोवृत्ती इतस्ततः पसरून ठेवणे म्हणजे जीवनाचा नाश, मनापासून आणि एकाग्रतेने काम केले की जीवन यशस्वी होते ."

       सूर्याचे किरण भिंगातून केंद्रित करून एखाद्या कागदावर किंवा कापसावर पाडले तर तो एकदम जळून पेट घेतो.

   मन जर असेच एखाद्या ध्येयात आपण एकाग्र करू शकलो तर आपल्या जीवनातही तेज निर्माण होते.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- एकीचे बळ मिळते फळ

◼️ कविता :- मी कुणाला कळलो नाही | ✍️सुरेश भट ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾कविता :- नवरा माझा

देवाचा जन्म कसा झाला.

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !