जिवन विचार - 92

जीवन यशस्वी केव्हा होते ?
अमेरिकेतील थोर तत्त्वज्ञ इमर्सन म्हणतो, " आपल्या मनोवृत्ती इतस्ततः पसरून ठेवणे म्हणजे जीवनाचा नाश, मनापासून आणि एकाग्रतेने काम केले की जीवन यशस्वी होते ."

       सूर्याचे किरण भिंगातून केंद्रित करून एखाद्या कागदावर किंवा कापसावर पाडले तर तो एकदम जळून पेट घेतो.

   मन जर असेच एखाद्या ध्येयात आपण एकाग्र करू शकलो तर आपल्या जीवनातही तेज निर्माण होते.


Comments

Popular posts from this blog

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾ललित लेख :- स्ञी

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

उन्हाळ्यात AC शिवाय कसं Cool राहायचं... जाणून घ्या टिप्स