◾जीवन :- विचार नं.154

दु:ख तर प्रत्येकाच्याच नशिबात लिहलेले असते. पण प्रत्येकाची त्या दुःखाला सामोरे जाण्याची , ते दुःख पचवून घेण्याची पद्दत वेगवेगळी असते. जो व्यक्ती त्याच्या दुःखाचा जास्त विचार करतो अन् सतत त्या दुःखाला बिलघून राहतो त्याला त्या दुःखाचा खूप ञास होतो. म्हणून दुःख कीती मोठे आहे आणि त्याची मर्यादा ठरवणे हे ही आपल्याच हातात असते. म्हणून सर्व दःख विसरुन हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.. कारण हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते_ आयुष्य खुप सुंदर आहे., फक्त तुम्ही ते जगायला शिका..........

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◾ कविता :- माऊली

देवाचा जन्म कसा झाला.

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !