जिवन विचार - 107

देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं.
                घरात दिवे असूनही
निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश
 आपल्याला अधिक प्रकाश देणारा ठरतो.
   सहवासातील माणसांचं देखील तसंच…
एखाद्या सौंदर्यानं, प्रकाशानं दिपून जाणं
           हा काही क्षणांचा खेळ असतो.
           पण खरं आत्मिक समाधान हे
      समईच्या इवल्याशा तेजातच मिळतं.


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾कविता :- मीच माझा रक्षक

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

◼️ कविता :- खेळ मांडला | मराठीचे शिलेदार कविता समूह

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती