जिवन विचार - 114

काळाच्या उदरातुन ऋतू जन्म घेतात आणि जातात. या सार्या जगाला व्यापून राहीलेला हा *काळ* कधी संपतच नाही. मानवी मनाला  अनेकदा असं वाटतं की संध्याकाळच्या वेळी पश्चिमेकडील आकाशात उधळलेल्या सप्तरंगाची छटा बघतच रहावे !  पण क्षणार्धात *काळ*  त्या रंगाना गिळून टाकतो! 

    आपण जेव्हा जीवनाचं सुरेल गाणं गात असतो तेव्हा काळ आपल्या जीवनसतारीच्या तारा केव्हा तोडतो तेच समजत नाही. हा कठोर *काळ*  म्हणजे साक्षात  मृत्यू होय.

*''काळ फिरला की सुवर्ण मेरूही मातीचा बनतो".*

अशा अनंत आणि अपरिमित काळाचं मोजमाप करन कशाने कराव तेच कळत नाही.
  म्हणून *मानवाने उद्याचा भविष्यकाळ आजच्या चांगल्या  कर्मातून निर्मावा.*


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

त्रासाचे झाड - बोधकथा