जिवन विचार - 119

*जीवन पाण्यासारखे असते.*
*म्हणूनच पाण्याला 'जीवन' असे नाव आहे.मनुष्याचे जीवन कसे असावे ? तर ते पाण्यासारखे असावे.*

     *पाणी जर वाहत असेल , आणि समोर खड्डा आला असेल , तर तो खड्डा भरल्याशिवाय ते पाणी पुढे जाणार नाही. जो तहानलेला आहे मग तो वाघ आहे गाय आहे किंबहुना आणखी कोणी जरी असेल तरी त्याचा विचार न करता पाणी त्याची तहान भागविण्यासाठी सदैव तयार असतात. त्याचप्रमाणे माणसानेही जे दुःखी कष्टी आहेत. त्यांची मदत करावी.*


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

रतन टाटा यांचा हा संदेश जरूर वाचा

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायक विचार