जिवन विचार -16

एकाग्रता साध्य करण्यासाठी
मनुष्याच्या डोळ्यांपुढे एखादे विधायक ध्येय आणि त्याला अनुरुप विधायक साधना पाहिजे.

पर्वताच्या माथ्यावर पडणारे पाणी जर नाना दिशांना वाहत गेले , तर ते कोठेच राहत नाही, सारे नाहीसे होते.

परंतु तेच पाणी जर एका दिशेने वाहत जाईल तर त्या पाण्याची पुढे नदी होईल , तिच्यातून शक्ती उत्पन्न होईल,  तिचा देशाला उपयोग होईल.

 त्याप्रमाणे मनुष्य आपली शक्ती नाना प्रकारच्या उद्योगांत न दवडता ती एकत्र करून एकाच कार्यात सुव्यवस्थितपणे ओतील तरच त्याच्या हातून काही कार्य होईल.
यालाच गीतेने🙏 ' स्वधर्म '  हे नाव दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

त्रासाचे झाड - बोधकथा