जिवन विचार -19

 प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस
चुकीचा असतोच असे नाही
किंवा असेही नाही की
तो कमजोर आहे.

फरक इतकाच असतो की,
त्यांना स्वतःच्या ego पेक्षा
नाती जपत असतांना एक पाऊलं
मागे का होईना येण्यात कमीपणा
अथवा कोणत्याही स्वरूपाचा
संकोच वाटत नाही.
        
  *माणसे कमविण्यात* *जो आनंद आहे,*
*तो पैसा कमविण्यात नाही*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

जिवन विचार - 90

जाणून घ्या लग्न झाल्यानंतर मुलाच्या आयुष्यात होणारे बदल -जीवनशैली /Lifestyle