जिवन विचार - 22

*आनंद आणि दुःख दोन्हीही अविभाज्य असतात.खरं तर ती अनेकदा बरोबरच येतात. जेव्हा आम्ही आनंदानं पाटावर जेवायला बसलेले असतो तेव्हा दुःख त्या पाटाखाली दडून बसलेलं असतं.*

      *आपल्या जीवनात तराजूच्या पारड्याप्रमाणं सुख- दुःख लोंबकळत राहतं.आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण व्हावेत म्हणून सर्वांची सतत धडपड चाललेली असते.जीवनात दुःखाशिवाय आनंदाची किंमत कळत नाही.जसे तापलेल्या लोखंडाला हातोड्याचे घाव सहन करावे लागतात मग त्याला हत्याराचा आकार लाभतो.यासाठी प्रथम आपण आपल्या अंतःकरणाचा गाभारा आनंदानं भरुन टाकावा आणि नंतर जगात आनंद उधळायला सुरूवात करावी. जीवनात हे सत्य लक्षात ठेवले तर आनंदाने जगता येईल!!*

〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸

Comments

Popular posts from this blog

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾कविता :- नवरा माझा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

उन्हाळ्यात AC शिवाय कसं Cool राहायचं... जाणून घ्या टिप्स