जिवन विचार - 32

*आपल जीवन अस्थीर आहे. क्षणभंगुर आहे. आज आहे तर उद्या नाही. माणसाचं चित्त आणि वित्तही चंचल आहे.माणसाचं जीवित आणि तारुण्यही चंचल आहे. फक्त माणसाचे कर्म आणि कीर्ती चिरकाल टिकणारी आहे.*

    *पण माणसं नाहक नको त्या गोष्टींच्या पाठीमागे लागून जीवन उद्ध्वस्त करतात. कस्तुरी मृगाच्या ठायी कस्तुरी असते पण तो कस्तुरीच्या शोधात इकडं तिकडं धावत असतो . आपणही जीवनभर धरसोड वृत्तीन जगत असतो.*
*आपल्या जीवनात जे मौल्यवान मोती आहेत त्याकडं न पाहता जगात विखुरलेल्या गारगोटीच्या पाठीमागे धावत असतो.*
*थोडक्यात आपल जीवन आनंदाच सरोवर आहे सदासर्वदा आनंदी रहा मन प्रसन्न ठेवा व चांगले कर्म करा.*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

त्रासाचे झाड - बोधकथा