जिवन विचार - 79

आशा ही आपल्या जीवनप्रवाहाची प्रेरक शक्ती असते.आपल्या कामास आशेचा परिसस्पर्श झाला की, आपल्या कामाला सुवर्णकांती लाभत असते. आशावादी दृष्टीने केलेलं काम फुलतं. बळजबरीनं केलेल्या कामात रसवत्ता आणि गुणवत्ता राहत नाही. उत्तुंग कल्पनातून आणि श्रेष्ठ आदर्शातून आशेचा जन्म होत असतो.

या संदर्भात  डाँ.जगदीशचंद्र बसू म्हणतात - ' आशेचं साफल्य उन्नत आशांना जन्म देत असतं.'

खरं तर महापुरुषाच्या आशावादातच समाजविकास लपलेला असतो.आशा हीच आपल्या उच्चतम जीवनाची खरीखुरी प्रभात आहे. '
आपले जीवन चैतन्यमय ठेवण्यासाठी मनाच्या मंदिरात आशेचा नंदादीप तेवत ठेवला पाहिजे.
========================

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे | Marathi Ukhane For Bride