जिवन विचार - 93

कर्मातून नव-निर्मिती व्हायला पाहिजे. यासाठी परिश्रमाची गरज आहे.कमळ जगाला आनंद देत असते , पण त्याची निर्मिती चिखलातून होत असते. नवसर्जनाची क्रिया ही मूलतः आनंददायीच असते.

       कर्माचा हेतू आनंदलब्धी आणि आनंदशुध्दी असा दुहेरी असायला पाहिजे.

आनंद तर प्राणीमाञास उपलब्ध आहे. किंबहुना आत्म्याचे ते स्वरूपच आहे.
कर्म राजसिक अथवा तामसिक असते. मानवतेच्या संतोषासाठी केलेले कर्मच शुद्ध असते , सात्त्विक असते.


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◾ललित लेख :- स्ञी

◼️ कविता :- मी कुणाला कळलो नाही | ✍️सुरेश भट ...