जिवन विचार - 99

माणसं जोडणं म्हणजे माणसांना प्रभावित करणं,माणसांवर प्रभुत्व गाजवणं नव्हे.

माणसं जोडणं म्हणजे मनमोकळं,मतमोकळ असणं.मनाच मनाशी नात जोडणं.माणसं जोडणं म्हणजे अंतरीच्या जिव्हाळ्यासाठी जिवंत निमित्त शोधणं.

आपल्या व्यक्तित्वातील काटे इतरांना बोचणार नाहीत,याची दक्षता घेणं.
सहज,स्वाभाविक,वागणं,पण स्वभाव बदलताही येतो,याची जाण ठेवणं..!!


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

त्रासाचे झाड - बोधकथा