तंत्र आणि मंत्र - धर्म

मनाचा मृत्यूच मोक्ष होय
 
मन पाण्यासारखे असते. ज्याप्रमाणे पाणी उतारावर वाहते त्याप्रमाणे मन संसार विषयांकडे वाहते. आणि स्वत:ची अधोगती करून घेते. पाण्याप्रमाणेच मानची सवय आहे ते पैशाचे चिंतन करते. हीच त्याची सवय पापकर्म करण्यास प्रेरित करते. जेव्हा मनाची ही सवय तुटेल व मन उर्ध्वगामी बनेल तेव्हाच जीवनात शांती आणि संतोष नांदेल. मनाला उर्ध्वगामी करण्याची रीत कोणती आहे? 
 
खाली वाहणार्‍या पाण्याला यंत्राच्या सहाय्याने वर चढवता येते त्याप्रमाणे अधोगतीकडे वाहणार्‍या मनला भगवंताच्या नामरूपी मंत्राने उर्ध्वगामी करता येते. ते नामाने भगवंताकडे पोहचू शकते. म्हणून मनाला सतत नामात गुंतवून ठेवावे. नामस्मरणात मंत्राचे सामर्थ्य आहे. अनेक पुस्तके वाचून किंवा तीर्थतयात्रा करून मन सुधारत नाही ते केवळ नाम मंत्रोनेच सुधरते. 
 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- एकीचे बळ मिळते फळ

शिवकालीन वजने(मापे)

देवाचा जन्म कसा झाला.

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...